सर्वांसोबत राहूनही वाटतं
कधी कधी एकटं
कारण वागणं असतं
समोरच्याचं ते लटकं
असती ती नुसती नाटकं
वागणुकीतून त्यांच्या
सहज समजतं
कोण आपलं अन्
कोण परकं
सौ. राजश्री सुहास जाधव.
बोनस : आजकाल माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...
खरंय...जगाच्या रंगमंच कळणे कठीणच! सुंदर रचना!✍️👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम सुंदर
ReplyDeleteफारच सुंदर..👌👌👍
ReplyDeleteवाहह...अप्रतीम रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteकरेक्ट आहे
ReplyDelete👍👍👃
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌
ReplyDelete