ती वेळ आठवणीत राहावी अशीच होती
शाळेतील मित्र - मैत्रिणींशी
बऱ्याच वर्षांनी गाठ - भेट झाली होती
बालपणीची मैत्री जी ह्रदयात साठवली होती
त्या मैत्रीला पुन्हा वाट मिळाली होती
गोष्ट ही मनासारखी घडली होती. . .
सौ.राजश्री सुहास जाधव
बोनस : आजकाल माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...
खूपच सुंदर👌👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌👌
ReplyDelete🤘👌❤❤❤
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👍👌
ReplyDeleteखूप छान योग आला होता 👌👌👌
ReplyDelete