किती हे विचार मनात येतात, जातात
अन् जीवाला त्या भंडावून सोडतात
माझ्या माघारी राहतील का,
माझे सारे सुखी,या जीवनात ?
राहिल का मी कायम
त्यांच्या स्मरणात ?
अलिप्त राहून मग
येईल सारं माझ्या लक्षात.......
सौ. राजश्री सुहास जाधव.
बोनस : आजकाल माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...
व्वा व्वा खुप मस्त लिहिलंय सखी 👌👌👌
ReplyDeleteखूप छान 👌🏻👌🏻
ReplyDeleteखूप खूप सुंदर
ReplyDeleteसुंदर रचना केली मॅडम!👌👌👌
ReplyDelete