कविता मानवाच्या जीवनात बदल घडवते
किती हे विचार मनात येतात, जातात अन् जीवाला त्या भंडावून सोडतात माझ्या माघारी राहतील का, माझे सारे सुखी,या जीवनात ? राहिल का मी कायम त्यांच्या स्मरणात ? अलिप्त राहून मग येईल सारं माझ्या लक्षात.......
सौ. राजश्री सुहास जाधव.
व्वा व्वा खुप मस्त लिहिलंय सखी 👌👌👌
खूप छान 👌🏻👌🏻
खूप खूप सुंदर
सुंदर रचना केली मॅडम!👌👌👌
बोनस : आजकाल माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...
व्वा व्वा खुप मस्त लिहिलंय सखी 👌👌👌
ReplyDeleteखूप छान 👌🏻👌🏻
ReplyDeleteखूप खूप सुंदर
ReplyDeleteसुंदर रचना केली मॅडम!👌👌👌
ReplyDelete