काय मिळवलं अन् काय गमवलं
नाही गणित मला हे मांडायचं
उणे , अधिकाच्या फंदात
नाही मला पडायचं
एकदा मिळालेलं आयुष्य
आहे मला आनंदाने उपभोगायचं
मग का उगाच जीवास जाळत बसायचं
अन् नाहक दुःखाला कवटाळायचं
त्यापरी बेभान होऊनी जगायचं
विहंगासम स्वच्छंद विहरायचं
अन् मन मानेल तसं जगायचं ......
सौ.राजश्री सुहास जाधव.

खूपच सुंदर लिहिलंस राजश्री 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteसुंदर रचना केली मॅडम!👌
ReplyDeleteशुभ सकाळ!
खुप छान रचना 👌👌
ReplyDeleteगणेश दळवी 🙏🏼
खूपच सुंदर लिहिलंय👌👌👌👌
ReplyDeleteमनासारखं सुंदर लिहिलंस👌👌
ReplyDeleteसुंदर लेखन केले ✍️👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम...!!
ReplyDeleteसुंदर रचना केली आहे..👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏