वृत्त : आनंद
कसलीच जाण नाही
जीवास ताण नाही....
डोळ्यांत या तुझ्या रे
का आज त्राण नाही ....
घेऊन आज सारे
त्यालाच मान नाही....
तोडून बंध सारे
जगण्यात शान नाही....
जिंकेल हृदय आता
हरलोच भान नाही....
सौ. राजश्री सुहास जाधव.
बोनस : आजकाल माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...
Khup chhan Rajashree
ReplyDeleteसुंदर गझल👌👌
ReplyDeleteखूपच छान...✍️👍👌🍫
ReplyDeleteसुंदर रचना 👌👍👌
ReplyDelete