'एक क्षण ही तुजवीण कसं राहायचं'?...
गैरसमज असे सारा,
नाही अडत कोणाचे कोणा वाचुनी
आहे जीवनाची हीच तऱ्हा
जन पळभर म्हणतील हाय हाय ..
मी जाता राहिल कार्य काय?
आहे हा मूलमंत्र खरा
म्हणुनी फाटलेल्या नशीबास ना कोसायचं...
साधण्याचा प्रयत्न करत राहायचं ...
प्राक्तन ते भोगायचं ....
नशिबाला ना कोसायचं.....
' येईल एक दिवस माझाही '
ठरवून असं लढायचं ......
सौ. राजश्री सुहास जाधव.
अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌💐💐💐💐
ReplyDeleteखुपच सुंदर शब्द रचना 👌👌✍️✍️
ReplyDeleteखुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना ...
ReplyDeleteसुंदर, सकारात्मक दृष्टिकोन मांडलाय मॅडम!👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना
ReplyDelete