वीर लक्ष्मी वृत्त , लगावली : गालगा × ३ ,मात्रा:- १५
आस ही या मनी जागते
दाद तू का कुणा मागते ....
सोसले भार हे केवढे
वेदना आजही डागते....
शब्द हे वैखरी बोलके
काअसे आंतरी लागते ....
तृप्त मी आज या जीवनी
भूक ही ना तरी भागते ....
चांदणी अंगणी हासता
धुंद का मी पुन्हा वागते ....
सौ. राजश्री सुहास जाधव.
खुप अतिशय सुंदर 👌👌👌
ReplyDeleteलाजवाब गझल👌👌
ReplyDeleteअप्रतिम गझल रचना 👌👌👌
ReplyDeleteखुपच सुरेख गजल
ReplyDeleteअप्रतिम सुंदर
ReplyDeleteखूपच छान गझल
ReplyDeleteखुपच छान
ReplyDeleteछान
ReplyDelete